महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काहीही असो, समाजकारण अगदी योग्य दिशेने चालले आहे
खासदार सुप्रिया सुळे यांचे मत
पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काहीही असो, पण समाजकारण मात्र अगदी योग्य दिशेने चालले आहे. हे मी खात्रीशीर सांगू शकते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज…
