अतिवृष्टीतुन वगळल्यामुळे पळशी येथील एका शेतकर्याने थेट जिल्हाधिकारी यांना कुटुंबासह ईच्छा मरनाची परवानगी मागीतल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ.
हिगोली : जिल्ह्यात यावर्षी पाऊसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या पिकाची नासाडी झाली प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभुळगाव आणि पुसेगाव हीचार…
