शेतकऱ्यांवर आस्मानी संकटे, शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होतयं पिकाचे नुकसान
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व परिसरात वादळी वाऱ्यामुळे गट क्रमांक 215 मधील रामेश्वर नलावडे यांच्या शेतात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे व परीसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक…
