Category: महाराष्ट्र

पञकार आणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘मुकनायक पुरस्कार प्रदान

सामाजिक कार्य आणी ऊत्कृष्ट पञकारीतेसाठी मान्यवरांकडुन केला गौरव वाशीम:-आपल्या सामाजिक कार्याचा आणी ऊत्कृष्ट पञकारीतेचा ठसा जनमाणसात ऊमटवणारे मंगरूळपीर येथील युवा पञकार फुलचंद भगत यांना जेष्ठ पञकार माधवराव अंभोरे,जेष्ठ पञकार सागर…

मोबाईल खेळापेक्षा विद्यार्थीनी मैदानी खेळ खेळावेतठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी

LATUR | हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या लातूर कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा उत्सव “खेळ भरारी 2025” चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख…

Yavatmal=धारदार शस्त्र घेउन दंहशत निर्माण करना-या ईसमास केले जेरबंद

पुसद शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृतीचे ईसमावर आळा बसावा या करीता प्रभारी ठाणेदार धिरज बांडे यांनी प्रभावी गस्त (पेट्रोलींग) वाढवुन कारवाई करन्याचे आदेश पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकास सुचना दिल्या त्याच…

प्रजासत्ताक दिनानिमित्त संघर्ष मित्र मंडळ कळमनुरी तर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले

प्रतिनिधीभारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संघर्ष मित्र मंडळातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शेकडो टू व्हीलर गाड्या व कळमनुरीतील नागरिक उपस्थित होते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघर्ष…

नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या : राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी…………..लातूरः राज्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. आजही ४ लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. तर खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. सरकारने एतकर मुदत वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे किंवा या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा, अशी मागणी राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली.

सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली. मात्र आजही नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांनाचेही सोयाबीन खरेदी झाले नाही. आजही नोंदणी करून ४ लाख शेतकरी नाफेडच्या संदेशाची वाट पाहत आहेत. मात्र सरकारला…

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; हमीभावाने सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट २ लाख क्विंटलने वाढविले

▪️पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला विषय लातूर, दि. २८ : जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीचे १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. हे उद्दिष्ट पूर्ण होवूनही…

मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही

WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…

गोळाखाल येथील थरार घटना जमिनीच्या वादातुन महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

NASHIK | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी शेतीच्या वादातून कळवणमधील गोळाखाल येथील जिजाबाई देविदास पवार वय ४७ या महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे.…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

DHARASHIV | धाराशिव जिल्ह्माचे नुतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र…

पुण्यातील भोरमध्ये भीषण अपघात, 9 जणांना घेऊन जाणारी कार 100 फूट दरीत कोसळली

PUNE | पुण्याजवळच्या वरंध घाटात सोमवारी (दि. 27 जानेवारी) भीषण अपघात झालाय. 9 जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू…