पालघर – तलासरी तालुक्यातील मुसळधार पावसाने झालेले खड्डेमय रस्ते जिजाऊ संस्थेच्या मार्फत लोकसहभागातून भरण्यात आले.
तलासरी तालुक्यातील संबा ,घिमनिया , उधवा व डहाणू तालुक्यातील आष्टा रायपूर या भागातील अंतर्गत रस्ते अतिवृष्टीमुळे खूपच खराब झाले होते वाहने व नागरिकांना ये जा करणे खुपच जिकरीचे होत होते…
