स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ – प्रा. मधुकर राळेभात यांचे प्रतिपादन
जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारतेच, पण वातावरण प्रसन्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये जास्त दर…
