Category: Uncategorized

उमरगा सकल मराठा समाजाचे जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देत विवीध मागण्यासाठी निवेदन

उमरगा : उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ओ.बी.सी. प्रवर्गातून ५०% च्या आत शाश्वत आरक्षण मिळावे या मागणीसाठी…

नूतन खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांचा सातलिंग स्वामी तर्फे सत्कार

लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले महाराष्ट्रातील जंगम समाजाचे द्वितीय खासदार सन्माननीय डॉ.शिवाजीराव काळगे यांचा दिनांक 5 जून 2024 रोजी लातूर येथील…

वादळी वाऱ्यासह पाऊस:घराचे छत 300 फूट लांब उडाले, झाडी बुडासह उन्मळून पडली तर घरातील शेतीमालासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

धाराशिव: उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील अंकुश बालकुंदे या शेतकऱ्याच्या आयुष्यात दि 25 मे हा मोठा घातवार ठरला असून मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. सायंकाळी पाच-साडे पाचच्या सुमारास वादळी वऱ्यांसाह आलेल्या…

RATNAGIRI | माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे भाषण

डुप्लिकेट नावाची लोकं भाजपने उभी केली आहे आम्हाला बोलता नकली आहात आहो तुम्ही हिम्मत सोडली आहात परिवर्तन होणार, आपलं सरकार दिल्लीत बसणार अबकी बार 400 पार आता गायब झाले आहेत…

५ मे जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य !

‘ कार्टून्स कट्टा ‘ महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप पुणे, मार्फत सोलापूरचे व्यंगचित्रकार श्री. उन्मेष शहाणे यांचा श्री. अमितजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार !…………………………………………………… विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच अन्य सोशल मीडियावर आपली…

आर टी ई दुरुस्तीला एमपीजे संघटनेने दिले उच्च न्यायालयात आव्हान

प्रतिनिधीउमरखेड :- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर (एमपीजे) या महाराष्ट्रातील सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या प्रसिद्ध जनआंदोलनाने राज्यातील शिक्षण हक्क (आरटीई) नियमातील नुकत्याच केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी रिट याचिका…

CHH. SAMBHAJINGAR | साधू संत, वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी निवडूण येणारच – संदीपान भुमरे

नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगले काम करत आलो आहे. नाथांच्या भूमीतून आलो असून येथील भक्त निवास असो की वारकरी संस्था असो आपण त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे आलो आहे.…

लोकसभा निवडणूक: विकासाभीमुख नेत्यांचा सुकाळ असलेला जिल्हा मागासलेलाच ? भाग 2

धाराशिव : व्यक्ती जन्माला येतो तेंव्हाच त्याचे मरण (अंत) हे निश्चित असतें. पण कोणाचा अंत केव्हा?, हे अद्याप कोणाला समजलेले नाही. त्यामुळेच प्रत्येकाचे आयुष्य,जीवनमान आणि राहणीमान अपेक्षेवर असते. पण अपेक्षा…

लोकसभा निवडणूक:तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे…

(सचिन बिद्री:धाराशिव) दुष्काळाचे चटके प्रत्येक क्षेत्राला जाणवत आहेत.शेतकरी, नौकरदार, व्यापारी, विद्यार्थी प्रत्येकाला दुष्काळाचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत.मग हा दुष्काळाला कोण कारणीभूत..?देशाच्या सर्वोच्च सभागृहातील सदस्य म्हणजेच लोकसभेच्या सदस्यांची निवडीची प्रक्रिया…

वाढत्या गुन्हेगारी वर पायबंद घालण्यासाठी शिवसेना उबाठा तर्फे पोलिस प्रशासनाला निवेदन

बजाजनगर परिसरात गेल्या काही दिवसापासून चैन स्नेचिंग, मोबाईल चोरी, महिला व मुलींना छेडछाड, चौका चौकात टोळीने उभे राहून दादागिरी व आपापसात भांडणे याने सामान्य माणूस हैराण झाला आहे. बजाजनगर परिसरात…