Month: August 2024

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आली शासनाला जाग

प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी शाळांना दिल्या सुचना फुलचंद भगतवाशिम:-मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्वञ खळबळ ऊडाली आणी अखेर शासनालाही जाग आली आणी सर्व शाळांना प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.काही घटना घडल्यानंतरच…

चार सेतू चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल..

सध्या शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरू आहे. त्यामुळे डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याची विद्यार्थ्यांना आवश्यकता भासत आहे. महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस…

अहमदनगर | खून केल्याप्रकरणी भावाला जन्मठेप..

जमिनीच्या वादातून स्वतःच्या भावाचा जीव घेणाऱ्या आरोपीला नगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. दिनकर…

राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत लाडकी बहीण योजनेवर केली टीका..

बदलापूर घटनेचा निषेध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भ देत राज्य सरकारवर टीका केली आहे. बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना…

अहमदनगर | नगरमध्ये पुन्हा ताबेमारी..पत्राच्या शेडवर घातला जेसीबी..

सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. या…

महाविकास आघाडीचा आरोप…नगर शहर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी बोगस मतदार नोंदणीचा मोठा स्कॅम झाला आहे, असा खळबळजनक आरोप शहर महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,…

केंद्र शासनाचे जुलमी परिपत्रक रद्द करा:शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

30 ऑगस्ट पर्यंतचा दिला अल्टीमेटम (सचिन बिद्री:उमरगा) केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 चे जुलमी परिपत्रक रद्द करण्यासह शेतकऱ्याच्या मागण्या 30 ऑगस्टपर्यंत मान्य करा अन्यथा एक सप्टेंबर पासून जिल्ह्यात रस्ता रोको…

अहमदनगर | समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये : न्यायाधीश भाग्यश्री पाटील

नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. तरुणांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना…

राज्यातील सर्व शाळांमध्ये ठेवणार तक्रारपेटी : शिंदेसरकारचा निर्णय..

बदलापुरातील एका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर…

कोथळी ता.उमरगा येथील विकास कामांचे भूमिपूजन.

धनगर समाजाकडून आमदार चौगुले यांचा सत्कार (सचिन बिद्री:धाराशिव) मौजे.कोथळी ता.उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बिरुदेव मंदीर परिसर विकसित व पोहोच मार्ग करणे 35 लक्ष रुपये या…