एखाद्या सैनिकाचं दुःख केवळ त्याच्या कुटुंबियांचा कळतं-चालुक्य
(सचिन बिद्री :धाराशिव)एखाद्या सैनिकाचं दुःख केवळ त्याच्या कुटुंबियांचा कळतं, 17 वर्षे देशाची सेवा करून घरी परतल्यावर दैनंदिन जीवन जगताना कोण आपलं आणि कोण परकं असतं हे केवळ अनुभवातून समजतं त्यामुळे…