कातपूर जवळच्या पंकज लॉजवर छापा, वेश्या व्यवसाय चालविल्याने AHTU ची कारवाई…

लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर येथील पंकज लॉजवर लातूर पोलिसांच्या AHTU शाखेने छापा टाकून ३ महिलांची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ५ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लातूर शहर व…

अहमदनगर : नीलक्रांती चौकात दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला..

अहमदनगर शहरात असलेले नीलक्रांती चौक येथे दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरज हरिभाऊ साळवे राहणार सर्जेपुरा व सनी अनिल काते राहणार वैदुवाडी…

दोन आमदारांची नातसुन असलेल्या ‘सुनिताताई खिराडे’ वाशिम-मंगरुळपीर विधानसभेच्या राजकीय रणसंग्रामासाठी इच्छुक

राजकीय वारसा असलेल्या खिराडे कुटुंबियांकडुन राजकारणाचे मिळाले बाळकडु फुलचंद भगतवाशिम:-तत्कालिन वाशिम मतदारसंघात होवुन घेलेले दोन आमदार आणी त्यांचा राजकीय वारसा सुरु ठेवत सध्याही मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचातच्या जनतेतुन निर्वाचित…

मा.न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा वितरीत करावा – आमदार ज्ञानराज चौगुले.

(सचिन बिद्री:उमरगा) उमरगा-लोहारा तालुक्यांतील कृष्णा खोरे अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्याचा मोबदला म्हणून शासनाने त्या त्या वेळी संबंधीत शेतकऱ्यांना मावेजा पोटी शासन निर्णयाप्रमाणे…

पर्यटकांना खुणावतोय ढोलकी धबधबा

: सध्या पावसाळ्याचे दिवसअसल्याने अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुल्ल झाली आहे. रिमझिम पाऊस अन त्यात पसरलेली हिरवाई यामुळे मंत्रमुग्ध होत आहे. परिसरातील धावडागोदरी रोडवर धावडा गाव पासून आठ किलोमीटरच्या अंतरावरडोंगराळ भागात…

बाळापूर शहर भाजपचा वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

बाळापूरः भारतीय जनता पार्टी बाळापूर, शहरच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्य भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोञे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे…

👉🏻शेतकर्‍यांच्या वीजबिल माफीसंदर्भात जीआर निघाला : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीजबिल माफ करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…

👉🏻अहमदनगर शहरातील १५० कोटीच्या निधीतील पहिल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात – संग्राम जगताप

अहमदनगर : नगर शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून १५० कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते…

👉🏻श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड..

अहमदनगर : श्रीरामपूर येथे घरात घुसून कुऱ्हाडीचे वार करत एकाचा खून तर दोघांना गंभीर जखमी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आकाश इंद्रभान बर्डे (वय २२,…

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पंधरा कोटी रुपयाचा निधी खड्ड्यात ढाणकी ते सावळेश्वर आणि ढाणकी ते गांजेगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह ?

उमरखेड .( शहर प्रतिनिधी)ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु शासनाच्या उपलब्ध निधीतून बेसुमार व दर्जाहीन पद्धतीचे कामे करून तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर व…