covid-19 या संसर्गित रोगाची लागण झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून 1 कोटी रुपयाचे चेक प्रदान
प्रतिनिधी हारून मोमीनएन टीव्ही न्युज मराठी लातूर9850347529
News
प्रतिनिधी हारून मोमीनएन टीव्ही न्युज मराठी लातूर9850347529
लातूर :- याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेली…
लातूर : स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीचे 03 गुन्हे उघडकिस आणले. आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने सह 2 लाख 68 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
दिनांक 30/10/2022 रोजी पोलिस ठाणे शिवाजी चौक येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शनात तपास पथकाद्वारे गुन्हा उघडकीस उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना दिनांक 03 /11/ 2022…
भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी काँग्रेस भवन लातूर येथे आपल्या नावाची नोंदणी करावी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन लातूर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या…
रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांचे महाप्रबंधकांना निवेदन प्रतिनिधी मोमीन हारूनएन टीव्ही न्युज मराठी लातूर9850347529
जलसंपदा विभागाशी चर्चा करून धरणातून पाणी सोडण्यापूर्वीस सर्वतोपरी दक्षता घेण्याच्या सूचना नदीकाठच्या गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर यांनी सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन लातूर –मराठवाड्यातील लातूरसह तीन जिल्ह्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख…
लातूर : वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला,यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला,याच्या निषेधार्थ हाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाक्षरी निषेध…
लातूर : शिवाजी विद्यालय हंडरगुळी येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्रीी. टी.आर.कांबळे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक तेलंगे, माजी…
▶️ तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार ▶️हातात वाळलेल्या सोयाबीन पेंढया जळकोट तालुक्यात एक ते दीड वर्षांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.त्यामुळे शेतक-यांना पाणी उपलब्ध असुन ही पिकांना पाणी देता येत…