नळदुर्ग मध्ये प्रत्येक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी-मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार
प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर…
