८ पेक्षा अधिक गावे १५ दिवसांपासून अंधारात(भाग२)Ntv_Impact
रोहित्र(ट्रान्सफर्मार)बदलून विद्युत पुरवठा सुरळीत.. उस्मानाबाद : उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन संताप व्यक्त…
