Category: महाराष्ट्र

८ पेक्षा अधिक गावे १५ दिवसांपासून अंधारात(भाग२)Ntv_Impact

रोहित्र(ट्रान्सफर्मार)बदलून विद्युत पुरवठा सुरळीत.. उस्मानाबाद : उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन संताप व्यक्त…

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर तर्फे रोड मार्च…

गडचिरोली :अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथे आज दिनांक 10.08.2022 रोजी उपविभाग अहेरी अंतर्गत उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथील शासकीय आश्रमशाळा, अवलमारी व जिल्हा प्राथमिक शाळा अवलमारी येथे मा. श्री. अंकित गोयल…

मा. हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

यावेळी बावडा या गावांमध्ये मा.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संस्था व संघटनांच्या वतीने युवकांना ध्वजाचे वितरण करण्यात आले आहे.या कार्यक्रम प्रसंगी बावडा या गावातील सरपंच किरण पाटील, मनोज पाटील, विठ्ठल घोगरे,…

ज्ञानेश्वर कल्हापुरे यांची यिनच्या केंद्रीय कॅबिनेट शिक्षण समितीवर निवड

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या यिनकॉनक्लेव 2022 मध्ये यिन केंद्रीय कॅबिनेट शिक्षण समिती मध्ये श्री. ज्ञानेश्वर यशवंत कल्हापुरे यांना संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली महाराष्ट्रभरातून यिन आजी माजी पदाधिकारी यांच्या…

तालुक्यातील ८ पेक्षा अधिक गाव गेली १५ दिवसांपासून अंधारात..!

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे-खासदार ओमराजे घेणार आढावा..! सचिन बिद्री:उमरगा उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन…

नवसाच्या वाघोबाची परंपरा आजही बारामती कायम

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी बारामती मध्ये शेकडो वर्षांची ताबूत मिरवणुकांची परंपरा जपली आहे.. कारागिरांची घटती संख्या, ताबूत तयार करण्यासाठी आणि बसविण्यासाठी मध्यवर्ती भागात जागा कमी होत असतानाही मुस्लिम बांधव उत्साहाने…

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. भोडणी गावच्या विकासासाठी आपण…

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपुर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.यावेळी तुळजापुरात…

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक दि.13 आॅगष्टला शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे पार पडणार

हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली दिं.13 आॅगष्ट शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजीत करण्यात आली…

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले वाशिम: आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. बिरसा…