या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?… ही तर रयतेचीच परीक्षा !
यवतमाळ : बहुचर्चित राज्यसेवा परीक्षेचा गोंधळ, अनागोंदिचा बळी आणि आता परिक्षेच्या पूर्वसंध्येला ‘परीक्षा रद्द’चा निर्णय ! काय चाललय ? या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष…
