पालघर : जव्हारला गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला —-पिकांचे मोठे नुकसान. शेतकरी हवालदिल
“शेतकऱ्यांची खळ्यात कामे सुरु असुन भात झोडणी चालु आहे,परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान्यांचे मोठे नुकसान केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.”— जितेंद्र मोरघा, शेतकरी विनवळ,जव्हार. जव्हार प्रतिनिधीभरत गवारी,जव्हारमो.8408805860.
