महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २२ नोव्हेंबर पासून सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे ; शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे आवाहन
पुणे : – महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी २२ नोव्हेंबरपासून सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केले…
