डोंगर गावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या..
डोंगरगाव येथील युवा शेतकरी बापूराव भीमराव कस्तुरे (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…