हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यापैकी तिन पोलीस ठाणेदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षीस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना कडक सुचना देत गुन्हेगारी कमी करने , प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणाचा जलद गतीने निपटारा…
