आवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदतीची काँग्रेसची मागणी !
उमरखेड :तालुक्यात २३,ते २५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या आवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके अक्षरशः जमिनीवर कोसळून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला…
