राष्ट्रीय पातळीवर समान अभ्यासक्रम लागू केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होईल – प्राचार्य जाधव
धाराशिव : भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाबरोबर मल्टिपल एन्ट्री – मल्टिपल एक्झिटचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वच विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम…
