शेतकर्याना व सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचा:- अँड प्रकाश आंबेडकर
सांगली:- अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकर्यांचे ही नुकसान करायचे असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे.व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने…
