हिंगोली काँग्रेसला नवसंजीवनी: सुरेश आप्पा सराफ जिल्हाध्यक्षपदी विराजमान, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..!
हिंगोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सुरेश आप्पा सराफ यांची निवड झाल्याने काँग्रेसला नवसंजीवनी…
