जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
JALGAON | राज्यातील जळगावच्या पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उडी मारली मात्र दुर्देवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक…
