उस्मानाबाद : संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणा देते गरजूंना मदतीचा हात-जगदीश राऊत
प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.…